आज याकूब मेमन ला फाशी होट आहे आणि त्याला आता वाचवन्या साठी वकिलांची फौज जमा झाली आहे. काय चालल आहे हे? काल पर्वा आणि त्याचा फाशिच्या विरोधात बऱ्याच लोकानी मुक्त फळ उधळली. राष्ट्रपतींना फाशी थांबवन्या साठी चिठ्ठी लिहून याकूब साठी दयेची मागणी केली. मला एक खड़ा सवाल विचारायचा आहे त्या लोकांना की याकूब काय देश भक्त आहे काय? आपल्या देशा साठी समाज्या साठी त्याने आसे काय केले आहे की एवढा त्याचा पुळका आला आहे या लोकांना ? का त्यांचे पण धागे दोरे हे बांधलेले आहते याकूबशी?
Wednesday, 29 July 2015
Sunday, 19 July 2015
Friday, 17 July 2015
कोकण मराठी साहित्या परिषद (शाखा पनवेल) यांच्या वतीने ' अॉड. माधुरी थळकर ' यांच्या "नियती " या लघुकथा संग्रहाचे आणि सौ.' सुनीता साठे यांच्या "कोवळी उन्हें" या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहाळा शनिवार दिनांक( २५/०७/१५) रोजी सायंकाळी ५ वाजता जेष्ट नागरिक संघ येथे आयोजित करण्यात आला आहे आणि नंतर खुले कविसंमेलन देखिल आयोजित करण्यात आले आहेत.
मी आपल्या सर्व कवी मित्रांना आग्रहाचे आमंत्रण देत आहे. कविसंमेलनात सहभाग घेण्यासाठी कृपया या नंबर वर संपर्क साधा 1 सतिष अहिरे -९३२१५४००४०
मी आपल्या सर्व कवी मित्रांना आग्रहाचे आमंत्रण देत आहे. कविसंमेलनात सहभाग घेण्यासाठी कृपया या नंबर वर संपर्क साधा 1 सतिष अहिरे -९३२१५४००४०
मराठी माणसांच्या अस्मितेचा आणि सहन शक्तीचा हे लोक आता अंत बघताय. आजची घटना बघितली आणि अंगावर शहरे आले. दहिसर मधले रहिवाशी श्री.गोवींद चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्याच सोसायटी मधील अमराठी रहिवाशानी मारहाण केली, मारहाणीचं कारण काय तर ते 'मांसाहार' करतात.
बोना वेंचर या सोसायटीत हा संतापजनक प्रकार घडला. या सोसायटी मधे एकून १४० घर आहेत त्यातील ८०% रहिवासी हे अमराठी आहेत. आज आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसाला आपल्या घरात काय खावे आणि काय नहीं यांचे देखिल स्वात्रंत उरलेल नहीं का? या आशा लोकांची दादागिरी आपन का म्हणून सहन करायची?
आज आपला मराठी मानुस गप्प राहतो कोणत्याही वाद- विवादत पडत नहीं म्हणून आशा लोकाना माज चढतो. आज दहिसर मधे झाल उदया तुमच्या आमच्या शहरात गावत आपल्या घरात हा प्रकार होऊ शकतो. हे कुठे तरी थांबायला पाहिजे . ही मुंबई हा महाराष्ट्रा काय त्यांच्या बापाचा नाहीये,आम्ही धंदे करुदेतो म्हणून या गुजरात्या आणि मारवाद्यांची पोट भारतात. आणि आमच्या घरात येऊन ही लोक आपल्यालाच डोळे दाखवतात लायकी तरी आहे का या लोकांची ,हा आणि आज जर मराठी मानुस पेटून उठला की मग घर दार घेवून पळत सुटाव लागेल त्याना......
मित्रांनो खुप झाल....एकत्र या एकजुट व्हा...नाहीतर एकदिवस आसा येईल की आपल्या ला आणि आपल्या पुढच्या पिढीला आपल्याच घरात रहायला जगा उरणार नहीं...हीच लोक त्याना रहूदेनर नाहीत...
मी आवाहन करतो माझ्या सर्व मित्रांना आणि मित्रिनिंना कोणत्या ही गुजरती अथवा मारवाडयाच्या दुकानातून कोणतीही वास्तु खरेदी करू नका कोणत्याही गुजरती आणि मारवाडयाच्या इमारती मधे घर घेवू नका.दागिने घेवू नका. या लोकांचा जेव्हा दाना पानी बंद होईल तेव्हा त्यांच्या अकला ठिकान्यावर येतील.
हा आणि आज बाळासाहेबांची कमी खूप जनावली आज जर ते असते तर कोणाच्या बापाची हिमत झाली नास्ति मराठी माणसावर हात टाकायची. बाळासाहेब तुम्ही परत या तुमची मुंबई परत पोरकी झाली आहे मराठी मानुस परत पोरका झाला आहे............ सतिष अहिर
बोना वेंचर या सोसायटीत हा संतापजनक प्रकार घडला. या सोसायटी मधे एकून १४० घर आहेत त्यातील ८०% रहिवासी हे अमराठी आहेत. आज आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसाला आपल्या घरात काय खावे आणि काय नहीं यांचे देखिल स्वात्रंत उरलेल नहीं का? या आशा लोकांची दादागिरी आपन का म्हणून सहन करायची?
आज आपला मराठी मानुस गप्प राहतो कोणत्याही वाद- विवादत पडत नहीं म्हणून आशा लोकाना माज चढतो. आज दहिसर मधे झाल उदया तुमच्या आमच्या शहरात गावत आपल्या घरात हा प्रकार होऊ शकतो. हे कुठे तरी थांबायला पाहिजे . ही मुंबई हा महाराष्ट्रा काय त्यांच्या बापाचा नाहीये,आम्ही धंदे करुदेतो म्हणून या गुजरात्या आणि मारवाद्यांची पोट भारतात. आणि आमच्या घरात येऊन ही लोक आपल्यालाच डोळे दाखवतात लायकी तरी आहे का या लोकांची ,हा आणि आज जर मराठी मानुस पेटून उठला की मग घर दार घेवून पळत सुटाव लागेल त्याना......
मित्रांनो खुप झाल....एकत्र या एकजुट व्हा...नाहीतर एकदिवस आसा येईल की आपल्या ला आणि आपल्या पुढच्या पिढीला आपल्याच घरात रहायला जगा उरणार नहीं...हीच लोक त्याना रहूदेनर नाहीत...
मी आवाहन करतो माझ्या सर्व मित्रांना आणि मित्रिनिंना कोणत्या ही गुजरती अथवा मारवाडयाच्या दुकानातून कोणतीही वास्तु खरेदी करू नका कोणत्याही गुजरती आणि मारवाडयाच्या इमारती मधे घर घेवू नका.दागिने घेवू नका. या लोकांचा जेव्हा दाना पानी बंद होईल तेव्हा त्यांच्या अकला ठिकान्यावर येतील.
हा आणि आज बाळासाहेबांची कमी खूप जनावली आज जर ते असते तर कोणाच्या बापाची हिमत झाली नास्ति मराठी माणसावर हात टाकायची. बाळासाहेब तुम्ही परत या तुमची मुंबई परत पोरकी झाली आहे मराठी मानुस परत पोरका झाला आहे............ सतिष अहिर
Sunday, 12 July 2015
परवा ठाण्यात खूप छान तरही मुशायरा झाला....गझलनवाब श्री भीमराव पांचाळे ,ऐ.के.शेख, आप्पा ठाकुर, अबिद मुन्शी ,रामधरने काका आणि अन्य मान्यवरांच्या सोबत हा मुशायरा झाला. मुशायऱ्याची ओळ होती- अजून माझा जगवयाचा विचार बाकी.......आणि मी सादर केलेली ग़ज़ल ही अशी --
मानस केला कधी असा तो करार बाक़ी
( अजून माझा जगावयाचा विचार बाक़ी)
असे किती श्वास घेतले बघ जगायला मी
जरा असे मांडता हिशोबा उधार बाक़ी
तुला सखे जिंकण्या पाहण्यास हरलो मी
असेच आयुष्य जावयाचे जुगार बाक़ी
जखम अशी काळजावरी खोल आत केली
किती असे तेच सांग आहेत वार बाक़ी
बरेच आलेत मित्र ते जीवनात कही
तरी खरे यायचे अजुनीच यार बाक़ी
सतिष अहिरे
मानस केला कधी असा तो करार बाक़ी
( अजून माझा जगावयाचा विचार बाक़ी)
असे किती श्वास घेतले बघ जगायला मी
जरा असे मांडता हिशोबा उधार बाक़ी
तुला सखे जिंकण्या पाहण्यास हरलो मी
असेच आयुष्य जावयाचे जुगार बाक़ी
जखम अशी काळजावरी खोल आत केली
किती असे तेच सांग आहेत वार बाक़ी
बरेच आलेत मित्र ते जीवनात कही
तरी खरे यायचे अजुनीच यार बाक़ी
सतिष अहिरे
Subscribe to:
Comments (Atom)








