नक्की चिंता करायची का चिंतन करायच तेच नक्की आज कळत नाहीये . लोक कशी क्षणात रंग बदलतात आता कही कळत नहीं. खर कधी वागतात आणि खोट कधी वागतात हे केव्हाच कळत नहीं. कधी काळी मी एक चारोली लिहली होती तिची आज आठवन आली
सरडयाची वृत्ती
लोक आजकाल अंगी बाळगतात
वेळ प्रसंग पाहून क्षणोक्षणी
आपले रंग बदलतात।
सरडयाची वृत्ती
लोक आजकाल अंगी बाळगतात
वेळ प्रसंग पाहून क्षणोक्षणी
आपले रंग बदलतात।
Very ture
ReplyDeleteथैंक्स कुणाला
Delete