आज याकूब मेमन ला फाशी होट आहे आणि त्याला आता वाचवन्या साठी वकिलांची फौज जमा झाली आहे. काय चालल आहे हे? काल पर्वा आणि त्याचा फाशिच्या विरोधात बऱ्याच लोकानी मुक्त फळ उधळली. राष्ट्रपतींना फाशी थांबवन्या साठी चिठ्ठी लिहून याकूब साठी दयेची मागणी केली. मला एक खड़ा सवाल विचारायचा आहे त्या लोकांना की याकूब काय देश भक्त आहे काय? आपल्या देशा साठी समाज्या साठी त्याने आसे काय केले आहे की एवढा त्याचा पुळका आला आहे या लोकांना ? का त्यांचे पण धागे दोरे हे बांधलेले आहते याकूबशी?
Yes your right
ReplyDeleteथैंक्स कुणाला
Delete